‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी’ अशी म्हण पूर्वी होती. आता पाळण्याच्या दोरीऐवजी सत्तास्थापनेचा
लाडक्या बहिणींनाच खरी पैशांची चणचण असते. केंद्र सरकार दारिद्र्य रेषेच्या आकडेवारीचा जुगाड करतं. महाराष्ट्र ग्रामीण
दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ