बालकामगार पुन्हा बालमजूरी वळू नये आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेलं कृतीदल ही उपाययोजना संपूर्ण देशात लागू झाली आहे. महाराष्ट्राच्या कृतीदलानं उत्तरेकडील राज्यांशी समन्वय साधत मजूरीसाठी निघणाऱ्या लहान मुलांच्या लोंढ्यांवरही नियंत्रण मिळवलं आहे. तुम्हांला जर कुठे बालकामगार आढळले तर 1098 नंबरवर जरुर कळवा..
