काँग्रेसने एकदा नसून दोनदा बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकांमध्ये पराभव करणं, पंडित नेहरूंनी डॉ. आंबेडकरांविरोधात प्रचार करणं आणि त्यांचा पराभव मोठा मुद्दा बनवणं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ नाकारणं, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पोर्ट्रेट लावण्यास नकार देणं या गोष्टींद्वारे काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा अवमान केला आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी



