संसदेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक टिकेल का ?

येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Session) एनडीए (NDA Alliance) सरकारकडून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation – One Election) विधेयक सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ( One Nation, One Election ) संकल्पनेला 32 राजकीय पक्षांसह निवृत्त सरन्यायाधीश, कायदेतज्ज्ञांचा पाठिंबा तर काँग्रेससह 15 राजकीय पक्षांचा विरोध.
जम्मू-काश्मिरमध्ये मतदानाच्या उत्सवाला सुरुवात

जम्मू- काश्मिरमधल्या नागरिकांना तब्बल 10 वर्षानंतर मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं मतदान करण्यासाठी बाहेर पडली आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिषी मार्लेना यांची एकमताने निवड

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली.
2029 पासून वन नेशन-वन इलेक्शन?

सरळ शब्दात सांगायचे तर, ‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे देशातील लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणं. ‘एक देश एक निवडणूक’ यावर आधारीत शेवटची निवडणूक 1967 साली घेण्यात आली. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.
सुनिता विल्यम्स अंतराळातून करणार मतदान

अंतराळातून मतदान ही एक रोमांचक गोष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण कसे दूरवर असूनही आपले मतदान करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर

दिल्ली मद्य घोटाळा (Delhi Liquor Policy) प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिला. या निर्णयामुळं केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. येचुरी यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनासंबंधी एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शनमुळे त्रास होत होता. त्यामुळं 19 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी मद्रास इथं झाला. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर होते. तर आई कल्पकम येचुरी सरकारी अधिकारी होत्या. येचुरी यांचं शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठ इथं झालं. जिथं ते राजकारणात सक्रिय झाले. जेएनयू विद्यार्थी संघाचे ते तीन वेळा अध्यक्ष राहिले होते. त्यांच्या नेतृत्वामुळं
सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी पंतप्रधान मोदींच्या हस्ते गणपतीची पूजा; विरोधकांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी बुधवारी भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (DY Chandrachud) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती केली. यामुळे विरोधकांकडून मोदींवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
‘आयुष्मान भारत स्वास्थ्य विमा योजना’ आता 70 वर्षांवरील नागरिकांसाठीही

केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. वयाची सत्तरी पार केलेल्या नागरिकांनाही आता आयुष्मान भारत (ayushman bharat) स्वास्थ्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने 11 सप्टेंबर रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळं देशातील 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना आणि 4.5 कोटी कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार आहे.
IPhone 16 लॉन्च; नवीन फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Apple कंपनीनं iPhone 16 सीरीज लॉन्च केली आहे. यावेळी कंपनी 90 दशलक्ष पेक्षा अधिक युनिट्स शिप करण्याची योजना आखत आहे. iPhone 16 या सिरीजमधल्या मोबाईल्सची किंमत 79 हजार रुपयांपासून सुरू होत आहे. iPhone 16 Pro ची मेमरी 1TB आहे. iPhone 16 मध्ये अनेक अपग्रेडेड फीचर्स कंपनीनं दिल्यानं या सीरिजला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मॉडेल्स – iPhone 16 सीरीजमध्ये पाच मॉडेल्सचा समावेश आहे: – iPhone 16 – iPhone 16 Plus – iPhone 16 Pro – iPhone 16 Pro Max – iPhone 16 Plus SE/iPhone SE (2024) नवीन फिचर्स चिपसेट– iPhone 16 सीरीजमध्ये नवीन A17 आणि
व्हिएतनामला यागी चक्रीवादळाचा फटका; 63 हून अधिक जणांचा मृत्यू

व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागाला यागी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. 7 सप्टेंबरला प्रशांत महासागराहून आलेल्या या चक्रीवादळाचा फटका चीन आणि फिलीपाईन्सनाही बसला आहे. व्हिएतनाममध्ये या चक्रीवादळात 63 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 40 हून अधिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत 752 नागरिक पूर आणि भूस्खलनामुळं जखमी झाले आहेत.